Vishwa Hindu Parishad : जय श्री रामाच्या घोषणा देत चंद्रपुरातील नागरिक अयोध्येला रवाना

Vishwa hindu parishad

Vishwa Hindu Parishad चंद्रपूर – अयोध्या येथे 22 जानेवारीला श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती, त्यादिवशी देशात दिवाळी सारखे वातावरण तयार झाले होते.

Vishwa hindu parishad अनेक वर्षांनी राम मंदिर निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे तब्बल 60 कार्यकर्ते आज 11 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता अयोध्येला रवाना झाले.

अभय योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – आमदार किशोर जोरगेवार

यामध्ये 40 पुरुष व 20 महिलांचा समावेश आहे, श्री रामाचे दर्शन केल्यावर 2 दिवस अयोध्येला मुक्काम करीत नागरिक परत येणार आहे.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे माजी प्रांताध्यक्ष रमेश बागला यांनी 35 वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बागला यांनी बस ला झेंडी दाखवीत पुढच्या प्रवासासाठी रवाना केले.

मागील अनेक वर्षे हा लढा सुरू होता, अनेक कार सेवकाना तुरुंगात डांबत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली होती.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील जेष्ठ विश्व हिंदू परीषदेचे नेते रमेशचंद्र बागला यांनी पुढाकार घेत आपल्या सदस्यांना राम मंदिराचे मोफत दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी प्रार्थना काफीत आहे.

यंदा 60 कार्यकर्ते अयोध्या गेले आहे तर पुढच्या वेळी अजून 60 कार्यकर्त्यांना राम मंदिराचे दर्शन आम्ही घडवुन आणू असा विश्वास रमेश्चंद्र यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उदघाटीत मंदिराचे दर्शन घेणे हा अतिशय एक पवित्र अनुभव आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी यावी दिल्या.  यावेळी असंख्य विश्व हिंदू परीषद चे कफायकर्ते उपस्थित हप्ते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *